Posts

श्रीमद्भागवत गीता का ३ रा अध्याय - ११से१५ श्लोक हिंदी अनुवाद के साथ

Image
        श्रीमद्भागवत गीता का ३ रा अध्याय -            ११से१५ श्लोक  हिंदी अनुवाद के साथ देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः। परस्पर भावयन्तु श्रेय परमवाप्स्यथ।। 11।। जब आप स्वर्धम का आचरण करते हुए और उसके फल की इच्छा किए बिना जब कर्म करते रहेंगे तब भगवान आपसे प्रसन्न होगें। तो इसी प्रकार आप कर्म करके भगवान कों प्रसन्न करे और भगवान भी आपकी सारी इच्छायें पूरी करे तो आप भी प्रसन्न हो जाओ। इसी तरह से आप अपने स्वधर्म के अनुसार कर्म करके भगवान को खुश करो और भगवान भी आपकी सारी इच्छाएं पूरी करके आपको खुश करें और आपकी सारी इच्छाएं पूर्ण हो जाएगी तो आप आनंद को प्राप्त कर लो। इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः।  तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङत्के स्तेन एव सः ।। 12।।  इस प्रकार जब आपकी सारी इच्छा पूरी होने लगे फिर भी आपको आप अपने स्वधर्म के अनुसार काम करते रहना चाहिए। उसे छोड़ना नहीं चाहिए ताकि भगवान आपसे खुश होकर आपकी सारी इच्छाएं पूरी करें और जब आप आपकी सारी इच्छाएं पूरी हो तो आप उससे ज्यादा खुश न...

अपरा एकादशी कथा मराठी और हिंदी

Image
                        अपरा एकादशी कथा  मराठी और हिंदी  श्रीगुरुदेवदत्त **वैशाख कृष्ण एकादशी..*. *अपरा एकादशी.*. ||श्रीगोपालकृष्णायनमः|| राजा युधिष्ठिर भगवान् श्रीकृष्णांची भेट झाली असतांना भगवच्चरणांना वंदन करून, वैशाख कृष्ण एकादशीचें माहात्म्य काय,असा प्रश्न करितात. भगवान म्हणतात: राजा,या एकादशीला 'अपरा' असें नाव आहे.अपार फल देणारी अशी ही एकादशी होय.ब्रह्महत्या, भ्रूणहत्या,गोत्रवध, परनिंदा,परस्त्रीसंग,इ.महान पातकांचाही या एकादशीच्या व्रताचरणानें नाश होतो.असत्य भाषण,खोटी साक्ष देणें,वेदविक्रय, ज्योतिषशास्त्र समजत नसता भोळ्याभाबड्या लोकांना ज्योतिष सांगून फसवणे,या पातकांमुळे निरयगती प्राप्त होते, पण या एकादशीच्या व्रताचरणानें सद्गती लाभते. चारही वर्णांच्या लोकांनीं स्वधर्मानुसार वागावे, असे शास्त्र सांगते. परंतु तसे न वागता स्वैराचार करणार्यां लोकांनाही ह्या एकादशीच्या व्रताचरणानें धर्मश्रद्धा उत्पन्न होऊन कल्याण साधून जाते. या एकादशीचा महिमा काय वर्णन करावा! गुरुद्रोहासारख्या पातकांचेही नाशन करण्याचें सा...

स्वामी विवेकानंदयांच्या या गोष्टीमुळे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन जाईल | Swami Vivekananda's Story That Can Change Your Thinking Towards Life which will help to achieve your goals positively | The Spiritual Indians

Image
🔥🔥🔥  स्वामी विवेकानंदयांच्या या गोष्टीमुळे                  जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन                     बदलुन जाईल  *🌲 रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला आणि त्यांचे  शिष्य सैरभैर होत विखुरले. अर्थात साधनेच्या मार्गावरून  कोणी ढळले नाहीत, पण वाट फुटेल तिकडे भ्रमण  आणि तपस्या सुरू होती. त्याच काळात स्वामी  विवेकानंद संन्यासी अवस्थेत देशाटन करत होते,तेव्हाचा  एक प्रसंग आहे. हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात स्वामी  राहात होते. दिवसातून एक वेळ भिक्षा मागून आणावी  आणि उरलेला वेळ ध्यान आणि साधनेत व्यतीत करावा,  असा दिनक्रम होता. आधीच दुर्गम भाग. लोकवस्ती  तुरळक आणि बहुतेक सर्वानाच गरिबीनं आपलंसं  केलेलं. घरातल्या लोकांचंच पोट भरण्याची मारामार,  तिथं संन्याशाला मुक्तहस्ते भिक्षा कुठून मिळावी?त्यामुळे  जेमतेम भिक्षा लाभत असे. विवेकानंदांचं पोट तेवढय़ा  भिक्षेनं भरत नसे. पण स्वत:च्या पो...

महाभारतातील शकुनी (शकुनीमामा) च्या जीवनाचे वास्तव

Image
महाभारतातील शकुनी (शकुनीमामा) च्या  जीवनाचे वास्तव   # महाभारताची_नांदी_४ #शकुनीची_गोष्ट_२ शकुनीचं वास्तव काय आहे? गांधार देश व गांधारी याबद्दलची माहिती ही अत्यंत अल्प अशी माहिती आहे आपल्याला..महाभारत, कुरु व यदु कुल यांच्या प्रभावळीत गांधार देश हरवल्यासारखा आहे.. गांधार देश, गांधारी, शकुनी हा एक स्वतंत्र विषय होईल, एक मोठं पर्व, गांधार पर्व होईल एवढा इतिहास या गांधार देशाला महाभारतात आहे.परंतु, आपल्यापर्यंत केवळ गांधारी, तिचं अंध पतीला स्वीकारुन स्वतःचे नेत्र एका पट्टीनं बंद करणं व शकुनीचं कारस्थान एवढंच आलंय.. गांधार देश, आत्ताचा अफगाणिस्थान..राजा सुबल, यांना शकुनीसह एकूण शंभर पुत्र व गांधारीसह एकूण दहा कन्या होत्या.. गांधारी हे तिचं मूळ नाव नव्हे..गांधारीचं मूळ नाव शुभा हे होतं..जे गांधार देशावरुन नंतर गांधारी हे पडलं..शकुनीचं नाव सौबल.. शकुनि हा अत्यंत खलप्रवृत्तीचा असा..सर्वच बहिणींमध्ये शुभा ही अत्यंत लावण्यवती अशी.. तिला कायमच छळण्यात अग्रेसर असा शकुनी.. काल भीष्मांना कोणतं रहस्य समजलं होतं? अल्पावधीत परतलेल्या गुप्तहेरांकडू...

दत्त प्रार्थना - दत्तात्रय गुरु तुम्हीच ना?

Image
दत्त प्रार्थना - दत्तात्रय गुरु तुम्हीच ना?   जगद्वंद्य अवधूत दिगंबर, दत्तात्रय गुरु तुम्हीच ना? । अनन्य भावेशंरणांगत मी, भवभय वारण तुम्हीच ना?।। धृ।।  कार्तवीर्य यदु परशुरामही, प्रबोधिले गुरु तुम्हीच ना?। स्वामि जनार्दन एकनाथ तरि, कृतार्थ केले तुम्हीच ना? । नवनारायण सनाथ करूनी, पंथ निर्मिला तुम्हीच ना? । मच्छिंद्रादी जति प्रवृत्त केले, जन उद्धार तुम्हीच ना? । दासोपंता घरी रंगले, परमानंदे तुम्हीच ना? । नाथ सनदिचे चोपदार तरि, श्रीगुरु दत्ता तुम्हीच ना? । युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता गुरु तुम्हीच ना? । बालन्मत्त पिशाच्य वृत्ती, धारण करता तुम्हीच ना? ।। स्नान काशिपुरी चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना? । करुनी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरि तुम्हीच ना? । तुळजापुरि कर शुद्धि तांबुल, निद्रा माहुरि तुम्हीच ना? । करुनि समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना? । विप्र स्त्रियेच्या वचनी गुंतले, पीठापुरि गुरु तुम्हीच ना? । श्रीपादवल्लभ नरसिंह सरस्वती, करंजनगरि तुम्हीच ना? । जन्मताच ओंकार जपोनी, मौन धरियेले तुम्हीच ना? । मौजी बंधन...

रात्रीसुक्तं/अथ तन्त्रोक्त रात्रीसूक्तम्

Image
            रात्रीसुक्तं/अथ तन्त्रोक्त रात्रीसूक्तम्  विश्वेश्वरी जगद्धात्रीं स्थितिसंहारकारिणीम् । निद्रां भगवतीं विष्णुरतुलां तेजसः प्रभुः ॥ १॥ Vishveshvari Jagaddhatrim Sthitisa.Nharakarinim.H . Nidram Bhagavatim Vishnuratula.N Tejasah Prabhuh .. 1.. ब्रह्मोवाच -- त्वं स्वाहा त्वं स्वधात्वं हि वषट्कारस्वरात्मिका । सुधा त्वमक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता ॥ २॥ देवि! तुम्हीं स्वाहा, तुम्ही स्वधा और तुम्ही वषटकार हो. स्वर भी तुम्हारे ही स्वरुप हैं Brahmovacha Tvam Svaha Tvam Svadhatvam Hi Vashat.Hkarasvaratmika Sudha Tvamakshare Nitye Tridha Matratmika Sthita अर्धमात्रा स्थिता नित्या यानुच्चार्या विशेषतः । त्वमेव संध्या सावित्री त्वं देवी जननी परा ॥ ३॥ Ardhamatra Sthita Nitya Yanuchcharya Visheshatah  Tvameva Sa.Ndhya Savitri Tvam Devi Janani Para  त्वयैतद्धार्यते विश्वं त्वयैतत्सृज्यते जगत् । त्वयैतत्पाल्यते देवि त्वमत्स्यन्तेच सर्वदा ॥ ४॥ Tvayaitaddharyate Vishvam TvayaitatsrIjyate...

श्रीस्वामी समर्थ -जीवन प्रवास /त्यांच्या जीवनाबद्दल माहीती

Image
श्री स्वामी समर्थ -जीवन प्रवास /त्यांच्या जीवनाबद्दल माहीती श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी माहिती  “हम गया नहीं, जिंदा हैं’’...... श्री स्वामी समर्थ महाराज :- आज चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी महाराजांची पुण्यतिथी आहे  अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स.१८५६-१८७८) माघ वद्य १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये श्रीनृसिंहसरस्वती स्वामी  श्रीशैल्य यात्रेच्या निमित्तानेकर्दली वनात गुप्त झाले.याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधीअवस्थेत होते. याकाळात त्यांच्या दिव्य शरीरा भोवतीमुंग्यांनी प्रचंडवारूळनिर्माण केले. याजंगलात एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास बारा वर्षे राहिले.आणि मग पंढरपूर, मोहोळ, सोलापूरमार्गेअक्कलकोट येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्यअखेरपर्यंतम्हणजे शके १८०० पर्यंत होते. दत्त संप्रदायातश्रीपाद श्रीवल...